धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यातील पुरातत्वीय व पर्यटन स्थळाविषयी जनजागृती पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्यात येत असुन धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखडा मंजुर करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने तुळजापूर व उमरगा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा...
READ MOREधाराशिव प्रतिनिधी -भाजप सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा झालेल्या आहेत मात्र या किती पूर्ण होतील हे वर्ष...
READ MOREधाराशिव ता. 23: बोलघेवड सरकार आणि त्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प देखील असाच स्वप्नांच्या जगात हरवून गेलेला आहे. या स्वप्नांच्या दुनियेत देशातील जनतेला फिरवून आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला अशी...
READ MOREधाराशिव ता. 23: या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांमधील असंतोष अजून वाढेल हे दिसत आहे. शेतीबाबत मोठा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्याला साखरेच्या पाकात बुडवलेलं गाजरच दिलं आहे अशी...
READ MOREपीकविमा योजना नेमकी कोणासाठी आहे? शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा कपंनीने 2016 पासून 2023 पर्यंत नऊ हजार कोटी कमवले पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याच वास्तव मांडत खासदार ओमराजे निंबाळकर...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) दि.19 – निवडणूक आयोगातर्फे येत्या २५ जुलै २०२४ पर्यंत मतदार नोंदणी अभियान चालविल्या जात आहे त्याच अनुषंगाने आपणा सर्वांच्या सोबत बैठकीच्या माध्यमातून चर्चा करून ठरविलेल्या विषयाप्रमाणे आपल्या...
READ MOREराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे ( दि.19 ) धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा...
READ MOREधाराशिव: पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त आलेल्या तब्बल १० लाखापेक्षाही अधिक वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी व उपचार केल्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा . डॉ. तानाजीराव सावंत यांचा...
READ MOREधाराशिव :- धाराशिव जिल्ह्यातील गडदेवदरी निसर्ग रम्य परिसरातील तगर भुमी जेतवन बुध्द विहारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक दिवसीय दि.४ ऑगस्ट रोजी वर्षावास महोत्सव साजरा करण्यात येणार आहे,दि.२१ जुलै पासुन...
READ MORE