धाराशिव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विधानसभेचे रणसिंग फुंकले असून भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून ते चाचपणी करण्यासाठी ‘भूम परंडा...
READ MOREधाराशिव : शहरातील शासकीय दुध डेअरी समोरील जागा हस्तातरण करण्यासाठी गेली अनेक वर्ष विविध संघटना संघर्ष करीत होत्या.याबाबत समाज बांधव यांना सोबत घेऊन सर्व पातळीवर पाठपुरावा केला. मात्र हे...
READ MOREलोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कुरणे नगर तांबरी विभाग येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार कैलास दादा पाटील, सोमनाथ गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र...
READ MOREधाराशिव :- लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील सारोळा बु येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रतिमेचे पूजन भीमराव शिंदे बाळासाहेब देडे यांच्या हस्ते करण्यात...
READ MOREधाराशिव प्रतिनिधी-डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी, आळणी, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व आर.पी.औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने, विधी साक्षरता शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास...
READ MOREधाराशिव :- धाराशिव जिल्ह्यातील पुरातत्वीय व पर्यटन स्थळाविषयी जनजागृती पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीने करण्यात येत असुन धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखडा मंजुर करण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने तुळजापूर व उमरगा या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा...
READ MOREधाराशिव ता. 23: बोलघेवड सरकार आणि त्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प देखील असाच स्वप्नांच्या जगात हरवून गेलेला आहे. या स्वप्नांच्या दुनियेत देशातील जनतेला फिरवून आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला अशी...
READ MOREधाराशिव ता. 23: या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांमधील असंतोष अजून वाढेल हे दिसत आहे. शेतीबाबत मोठा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्याला साखरेच्या पाकात बुडवलेलं गाजरच दिलं आहे अशी...
READ MOREपीकविमा योजना नेमकी कोणासाठी आहे? शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा कपंनीने 2016 पासून 2023 पर्यंत नऊ हजार कोटी कमवले पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याच वास्तव मांडत खासदार ओमराजे निंबाळकर...
READ MORE