धाराशिव (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विधानसभेचे रणसिंग फुंकले असून भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून ते चाचपणी करण्यासाठी ‘भूम परंडा...
READ MOREधाराशिव : शहरातील शासकीय दुध डेअरी समोरील जागा हस्तातरण करण्यासाठी गेली अनेक वर्ष विविध संघटना संघर्ष करीत होत्या.याबाबत समाज बांधव यांना सोबत घेऊन सर्व पातळीवर पाठपुरावा केला. मात्र हे...
READ MOREधाराशिव प्रतिनिधी-डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी, आळणी, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व आर.पी.औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने, विधी साक्षरता शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास...
READ MOREधाराशिव प्रतिनिधी -भाजप सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा झालेल्या आहेत मात्र या किती पूर्ण होतील हे वर्ष...
READ MOREधाराशिव ता. 23: बोलघेवड सरकार आणि त्या सरकारने मांडलेला अर्थसंकल्प देखील असाच स्वप्नांच्या जगात हरवून गेलेला आहे. या स्वप्नांच्या दुनियेत देशातील जनतेला फिरवून आणण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला अशी...
READ MOREधाराशिव ता. 23: या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने देशातील शेतकऱ्यांमधील असंतोष अजून वाढेल हे दिसत आहे. शेतीबाबत मोठा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात शेतकऱ्याला साखरेच्या पाकात बुडवलेलं गाजरच दिलं आहे अशी...
READ MOREपीकविमा योजना नेमकी कोणासाठी आहे? शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा कपंनीने 2016 पासून 2023 पर्यंत नऊ हजार कोटी कमवले पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नसल्याच वास्तव मांडत खासदार ओमराजे निंबाळकर...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) दि.19 – निवडणूक आयोगातर्फे येत्या २५ जुलै २०२४ पर्यंत मतदार नोंदणी अभियान चालविल्या जात आहे त्याच अनुषंगाने आपणा सर्वांच्या सोबत बैठकीच्या माध्यमातून चर्चा करून ठरविलेल्या विषयाप्रमाणे आपल्या...
READ MOREराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे ( दि.19 ) धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा...
READ MOREधाराशिव: पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त आलेल्या तब्बल १० लाखापेक्षाही अधिक वारकरी बांधवांची आरोग्य तपासणी व उपचार केल्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा . डॉ. तानाजीराव सावंत यांचा...
READ MORE