धाराशिव प्रतिनिधी- लोकसभेत महायुतीला बसलेला जबर झटका व लोकांनी नाकारल्यामुळे या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. अनेक चांगल्या व लोभस योजना या अर्थसंकल्पात घोषित केल्या आहेत हा...
READ MOREधाराशिव दि 26 (प्रतिनिधी) – खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केल्यानंतर .कृषी विभागाच्या सचिवानी...
READ MOREधाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी स्नेहा सुरेश क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. ही एका पत्राद्वारे अखिल भारतीय बहुजन...
READ MOREधाराशिव दि.23(प्रतिनिधी) – धनगरवाडी टोलनाका ता तुळजापुर येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने सोलापुर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाक्के सर व...
READ MOREश्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचा नीट परीक्षेतील गोंधळाविरुद्ध मोर्चा मे 2024 मध्ये एनटीए द्वारे घेण्यात आलेल्या एनईईटी (नीट) परीक्षेचा निकालातील झालेला अनागोंदी कारभार व गोंधळ याविरुद्ध येथील श्रीपतराव...
READ MORE*नर्सिंग अभ्यासक्रम एएनएम व जीएनएम ला प्रवेश घेणारे व्हीजीएनटी ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती: सुधीर (अण्णा) पाटील* ओबीसी, एनटी, एसबीसी प्रवर्गातील नर्सिंग अभ्यासक्रमाला म्हणजे एएन...
READ MOREधाराशिव ता.12: राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक (बांधकाम) यांना बस स्थानकात असलेल्या समस्या सांगत आजपासून ही कामे लवकर करून प्रवशाना काही प्रमाणात सुविधा निर्माण करून देण्याच्या सूचना केल्या. या भेटीनं...
READ MOREधाराशिव प्रतिनिधी – नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे दर वर्षी नीट परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये यावर्षीदेशभरातील ४,७५० केंद्रावर २४ लाख ६०७९ विद्यार्थ्यांपैकी २३ लाख ३१,२९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये...
READ MOREधाराशिव ता.10: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (नीट ) यांच्याकडून चार मे रोजी देशभरात घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रिया बाबत मोठया तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत असा प्रकार होणं...
READ MOREधाराशिव ता.10: खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. याविरोधात राज्य तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करत,कृषी विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए.कुंदन...
READ MORE