धाराशिव, दि. २८ मे २०२५ – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून शेतपिके, फळबागा, भाजीपाला आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांची...
READ MOREधाराशिव – मे २०२५ मध्ये धाराशिव जिल्ह्यात महसूल विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या कर्मचारी बदल्या प्रक्रियेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव...
READ MOREधाराशिव – दिनांक 27 मे 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांच्या पथकाने वाशी तालुक्यातील उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या लिपिकास 2000/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले....
READ MOREhttps://youtu.be/Ignkr3NXWykतुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजे यांच्या शेताच्या जवळ बांधलेल्या पाझर तलावामुळे गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे 2014 पासून त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून...
READ MOREधाराशिव- “हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा” अशा जोशपूर्ण घोषणांनी आज शुक्रवार दि.२३ रोजी धाराशिव शहर देशभक्तीच्या रंगात न्हालं. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आयोजित...
READ MOREधाराशिव- पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले. याचा भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेत पाकिस्तानला त्यांची औकात दाखवली. भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाचा...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी)- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या आजोळ असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि अहिल्यादेवींनी स्वतः स्थापन केलेल्या श्री पापनाश मंदिर परिसरात भाजपच्या वतीने...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील धाराशिव जिल्हा प्रशासनाने एक ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक पाऊल उचलत “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी २० लाख झाडे लावण्याचा निर्धार केला...
READ MOREतुळजापूर (प्रतिनिधी) – तुळजापूरमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल माधवराव कुतवळ यांच्यावर मटका व्यवसाय चालविल्याचा गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील अवैध धंद्यांविरोधात आंदोलने करणारे आणि पोलिसांना निवेदने...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) | “छडी लागे छम छम, विद्या येई घम घम” या ओळी आज खऱ्या अर्थाने साकार झाल्या जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे, जिथे १९९६-९७ सालच्या...
READ MORE