धाराशिव (प्रतिनिधी) – पूर्वी वर्ग तुकडीसाठी विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जात नव्हती. २० विद्यार्थी असले तरी सरकार त्या शाळांना टिकविण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यातच सध्याच्या सरकारचे धोरण शिक्षण व्यवस्था...
READ MOREउमरगा (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा आणि उमरगा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने उमरगा येथील शांताई मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य नागरी सत्कार आणि समाज मेळावा...
READ MOREधाराशिव | महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संघटनेच्या प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना निवेदन सादर...
READ MOREधाराशिव तालुक्यातील बरमगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत क्रांती चौकाचे भव्य उद्घाटन तसेच प्रसिद्ध शाहीर प्रभाकर आगळे यांचा शाहिरी...
READ MOREधाराशिव –शिवसेनेच्या धाराशिव जिल्ह्यात सध्या एका विचित्र आणि धक्कादायक राजकीय खेळीची चर्चा रंगली आहे. एकाच आडनावाच्या तीन नेत्यांची सावली पक्षात असूनही, एकमेकांना डावलण्याची, दुर्लक्षित करण्याची सुरू असलेली रणनीती आता...
READ MOREधाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये अनेकविध विकास प्रकल्प मोठ्या वेगाने राबवले जात आहेत. यात प्रामुख्याने सिंचन, ऊर्जा, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रांचा उल्लेखनीय समावेश आहे. जिल्ह्यात ग्रीन एनर्जी प्रकल्पांच्या स्थापनेलाही मोठे...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत तुळजापूर व धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात...
READ MOREधाराशिव- भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्ह्यात संघटनबांधणीला वेग देत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७ मंडळांमध्ये तब्बल १,०२० पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय पक्षाच्या भविष्यातील...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सारोळा बुद्रुक येथे उत्साहात व स्नेहपूर्वक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि शाळेच्या...
READ MOREस्वच्छ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश ही धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे. बालाघाट डोंगररांगांवर वसलेल्या धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक आणि नैसर्गिक बलस्थाने खऱ्या अर्थाने आता राष्ट्रीय पटलावर ठळकपणे येताना दिसत आहेत. बालाघाट...
READ MORE