धाराशिव दि.26 (प्रतिनिधी) – मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात अवेळी पाऊस व वादळी वाऱ्याने घरे, दुकाने, कुकुटपालन शेड, फळबागा यांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत खूप मोठे आर्थिक...
READ MOREधाराशिव दि 25 -खरीप २०२३ मध्ये सुरुवातीला पावसातील खंड व नंतर अवेळी पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. अवेळी पावसाने झालेल्या नुकसानी बाबत ऑनलाइन तक्रारी देण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह...
READ MOREधाराशिव दि.24: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व घोषणा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर पेरणीपुर्व जमा करावी, फक्त घोषणा करून शेतकऱ्याची फसवणूक करू...
READ MOREछत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभुमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य , चारा उपलब्धतेच्या उपाययोजना व आगामी मॉन्सूनपूर्व उपाययोजना...
READ MOREधाराशिव – त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटर धाराशिवच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती (बुद्ध पौर्णिमा) निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार ज्ञान स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत...
READ MOREधाराशिव जिल्ह्यातील अवैध धद्यांविषयक व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि...
READ MOREधाराशिव – अखिल भारतीय छावा संघटनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी सचिन बागल यांची निवड करण्यात आली आहे. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र बागल यांना देण्यात आले. यावेळी...
READ MOREधाराशिव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील रक्त पेढीत रक्तसाठा पुरेसा नसून रुग्णासाठी दररोज रक्त आवश्यक असुन रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करावे, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज,...
READ MOREपरंडा – सौ कमल भिमराव घुले बहुउद्देशीय संस्था भूम व डाॅ.राहुल घुले आरोग्य मित्र परिवार भूम परंडा वाशी यांच्या संकल्पनेतून परंडा शहरातील जेष्ठ नागरिकांना २०० आधाराच्या काठ्यांचे डॉ राहुल...
READ MOREउच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश धाराशिव – श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले असल्यामुळे त्यांना प्रशासन वाचवण्याचा...
READ MORE