धाराशिव (प्रतिनिधी) – ३० सप्टेंबर १९९३ च्या विनाशकारी भूकंपानंतर विस्थापित झालेल्या वडगाव (सि., ता. धाराशिव) येथील मातंग समाजातील २५ ते ३० कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल ३० वर्षांनंतरही अनुत्तरीतच आहे....
READ MOREमुंबई : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभत होते. या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी अपघातात पाच मराठा...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – वक्फ मंडळाच्या शहरी भागातील जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आली आहे.धाराशिव शहरातही हे दिसून येत आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर जे अतिक्रमण केले आहे,त्यावर नियमानुसार कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येतील...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला बचत गटांचे जाळे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचलेले आहे.या महिलांनी छोट्या-मोठ्या उद्योगापासून महिन्याला एक महिला आज साठ हजार रुपये कमाई करत आहे.ही अत्यंत...
READ MOREमुंबई : गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार करावीत असे प्रतिपादन मुख्यमंत्री...
READ MOREकळंब – मातंग समाज देवधर्म, अंधश्रद्धा याच्यात गुरफटलेला असून व्यसनाधीनतेमुळे घरात होणारी भांडणे त्याच्या दारिद्र्याचे कारणे आहेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा, वारणेचावाघ या कादंबरीतून सामाजिक व्यवस्थेमुळे उपासमार, होणारे...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) –धाराशिव तालुक्यातील मेडसिंगा येथील युवा नेते ओंकार दत्तात्रय आगळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकार मित्र मंडळाच्या सहकार्याने ओंकार प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन थाटात पार पडले. उद्घाटनाची पूजा चेअरमन महादेव...
READ MOREधाराशिव – धाराशिव ते बोरफळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाने सुरू असल्याचा गंभीर आरोप लोक आंदोलन न्यासाने केला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी...
READ MOREकुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा भक्कम आशीर्वाद पाठीशी आहे. आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच मंदिर जीर्णोद्धाराचे अभुतपुर्व काम पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी तुळजाभवानी देवीचे महंत, तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष, पुजारी बांधवही...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील उभ्या पिकांचे नुकसान, घरे व शेतीसंबंधी साधनसंपत्तीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासन...
READ MORE