धाराशिव – राज्याचा नव्हे तर देशाचा विकास हा गावावरच अवलंबून असतो.त्यामुळे गावस्तरावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे.तो विकास करताना सरपंच आणि ग्रामसेवक तथा ग्रामविकास...
READ MOREधाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव २०२५ च्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री देवीजींच्या मुर्तीची व घटस्थापना स्थापना शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाकरे...
READ MOREमुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर आज अखेर मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि...
READ MOREधाराशिव : – तालुक्यातील रुईभर येथे दि ८ सप्टेंबर रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व साक्षरता...
READ MOREमुंबई,दि.१० : आयटीआय मार्फत राबविण्यात येणारे अल्पकालीन अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबवा.परदेशातील उद्योग जगताला आवश्यक कुशल मनुष्यबळ लक्षात घेवून त्याच धर्तीच्या अभ्यासक्रमांचाही प्रशिक्षणात समावेश करावा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बरोबरच...
READ MOREधाराशिव – तुळजापूर शहरातील गाजत असलेल्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असून मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत, असा आरोप करत धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र...
READ MOREकृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे. आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी...
READ MOREधाराशिव दि.१० (प्रतिनिधी) – महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करीत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविला. तसेच मागण्याचे...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – ३० सप्टेंबर १९९३ च्या विनाशकारी भूकंपानंतर विस्थापित झालेल्या वडगाव (सि., ता. धाराशिव) येथील मातंग समाजातील २५ ते ३० कुटुंबांचा पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल ३० वर्षांनंतरही अनुत्तरीतच आहे....
READ MOREमुंबई : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभत होते. या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी अपघातात पाच मराठा...
READ MORE