लातूर- लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती प्रकल्पात 2025 अखेरपर्यंत वंदे भारतच्या डब्यांच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे आधुनिकीकरण सुरू आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष (मित्र) आमदार...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १६ व १७ सप्टेंबर रोजी दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १:१५...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – भविष्यात जीवन प्रकाशमान करण्यासाठी इतिहास महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो. पाठीमागील काळात आपल्यातील देश भक्तांनी प्राण्याची आहुती दिली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्म्याचे स्मरण करणे आवश्यक आहे....
READ MOREधाराशिव – उमरगा व लोहारा तालुक्याच्या सर्वांगीन विकासाला चालना देण्यासाठी MahaSTRIDE उपक्रमांतर्गत उमरगा तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. शुक्रवार दि १२ रोजी पार पडलेल्या या बैठकीस मित्र संस्थेचे...
READ MOREधाराशिव – श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.परंपरेनुसार १४ सप्टेंबर रोजी देवींची मंचकी निद्रा होणार असून,२२...
READ MOREधाराशिव – राज्याचा नव्हे तर देशाचा विकास हा गावावरच अवलंबून असतो.त्यामुळे गावस्तरावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकास करणे आवश्यक आहे.तो विकास करताना सरपंच आणि ग्रामसेवक तथा ग्रामविकास...
READ MOREकृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या योजना क्रमांक दोनमधील टप्पा क्रमांक १ ते ५ चे काम पूर्ण होत आले आहे. आता रामदारा ते एकुरका या टप्पा क्रमांक ६ च्या कामासही शासनाने मंजुरी...
READ MOREमुंबई : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभत होते. या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी अपघातात पाच मराठा...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) – वक्फ मंडळाच्या शहरी भागातील जमिनीवर अतिक्रमणे करण्यात आली आहे.धाराशिव शहरातही हे दिसून येत आहे.वक्फ मंडळाच्या जमिनीवर जे अतिक्रमण केले आहे,त्यावर नियमानुसार कारवाई करून अतिक्रमण काढण्यात येतील...
READ MOREधाराशिव (प्रतिनिधी) जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला बचत गटांचे जाळे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचलेले आहे.या महिलांनी छोट्या-मोठ्या उद्योगापासून महिन्याला एक महिला आज साठ हजार रुपये कमाई करत आहे.ही अत्यंत...
READ MORE