Category: Maharashtra

धाराशिव जिल्ह्यातील अवैध धद्यांविषयक व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि...

READ MORE

धाराशिव – अखिल भारतीय छावा संघटनेच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी सचिन बागल यांची निवड करण्यात आली आहे. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र बागल यांना देण्यात आले. यावेळी...

READ MORE

धाराशिव  – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथील रक्त पेढीत रक्तसाठा पुरेसा नसून रुग्णासाठी दररोज रक्त आवश्यक असुन रक्तदात्यांनी रक्तदानासाठी समोर येऊन रक्तदान करावे, सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज,...

READ MORE

परंडा  – सौ कमल भिमराव घुले बहुउद्देशीय संस्था भूम व डाॅ.राहुल घुले आरोग्य मित्र परिवार भूम परंडा वाशी यांच्या संकल्पनेतून परंडा शहरातील जेष्ठ नागरिकांना २०० आधाराच्या काठ्यांचे डॉ राहुल...

READ MORE

                                           

पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास 1 जूनपासून प्रतिबं

भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद अत्यावश्यक

धाराशिव-  ‘ईअर टॅगिंग’ केल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री करण्यास 1 जून 2024 पासून प्रतिबंध करण्यात आला आहे. पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. या पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून मिळणाऱ्या पशुवैद्यकीय सेवाही दिल्या जाणार नाहीत.त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्याकडील लहान मोठ्या सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करुन त्याची नोंद पशुधन प्रणाली अॅपवर लवकरात लवकर करावी.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाय.बी.पुजारी यांनी केले.
                    
राज्यातील सर्व लहान-मोठ्या जनावरांना ईअर टॅगिंग व त्यांची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक करणेबाबतचा कृषी, – पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा 27 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर झाला आहे.या निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर,आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची संपूर्ण माहिती,जनावरांचे वय, लिंग,जात,मिल्कींग स्टेटस् आदी अद्यावत करणे आवश्यक आहे.
                  
1 जून 2024 पासून ईअर टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवरील नोंदीशिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही.तसेच शासकीय पशुवैद्यकीय सेवा दिल्या जाणार नाहीत.केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य देय होणार नाही.नैसर्गिक आपत्ती,विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.तसेच राज्यातंर्गत जनावरांची वाहतुक करता येणार नाही.तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.जनावरांची मालकी हस्तांतरण करता येणार नाही.वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून ईअर टॅगिंग करून घ्याव्यात. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी यांनी कळविले आहे.
            
                

कृषी तज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यातील तुगाव येथे खरीप हंगाम पूर्व गाव बैठकीचे आयोजन दि.१६ मे रोजी करण्यात आले होते.या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण...

READ MORE

धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) – जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने दि.७ मे रोजी सुनियोजितपणे पार पडली आहे. या निवडणुकीतील राखीव कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता देण्यात यावा अशी...

READ MORE

धाराशिव  (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांची धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) येथील रेशीम प्रगतशील शेतकरी बालाजी पवार यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात भेट घेऊन...

READ MORE

दि.१४ मे रोजी 3.00 पोलीस उप अधीक्षक शेलार, उपविभागीय अधिकारी उमरगा, यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे उमरगा हद्दीत हॉटेल शौर्यवाडा ते चौरस्ता कडे जाणारे राष्ट्रीय...

READ MORE

तुळजापूर  – श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,...

READ MORE