Author: bhuminayakparvnews.in

भूम प्रतिनिधी : व्हाईस ऑफ मीडियाच्या भूम तालुका अध्यक्षपदी औदुंबर जाधव यांची निवड………शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मीडिया सदस्याची बैठक प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता आहिरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली....

READ MORE

धाराशिव – जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, धाराशिव यांच्या वतीने नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव मॅडम, महसूल...

READ MORE

जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा सत्कार धाराशिव – जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, धाराशिव यांच्या वतीने नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सर यांचा सत्कार...

READ MORE

परंडा आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन उभे करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 1. परंडा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब...

READ MORE

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी जुगारविरोधी मोहीम राबवत वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अनेक आरोपींना अटक केली. या कारवाईत एकूण 13,790 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ढोकी पोलीस...

READ MORE

पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक  गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. काल बुधवार, दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्यातील विविध...

READ MORE

नळदुर्ग (जि. धाराशिव), दि. 26 फेब्रुवारी 2025:नळदुर्ग बसस्थानक येथे एका युवकाला जुन्या गोतस्करी प्रकरणाचा राग मनात ठेवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी गणेश शिवराज मुळे (वय 20, रा....

READ MORE

धाराशिव तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावच्या ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी समाजकारण आणि राजकारणात दमदार एन्ट्री करणारे धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास (दादा) पाटील यांचा आज वाढदिवस....

READ MORE

धाराशिव | 26 फेब्रुवारी 2025 धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील पोलीस स्टेशन परिसर आणि सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या परिसरात एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूचा संसर्ग आढळल्याने संपूर्ण 10 किमी परिसर ‘अलर्ट...

READ MORE

धाराशिव जिल्ह्यात एप्रिल व मे २०२४ मध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून २२६.८७ कोटी रुपयांची नुकसान...

READ MORE